आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी सी-व्हिजील ॲप आणि 1950टोल फ्रि क्रमांक उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर. :: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल फ्री…